शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सप्तशुंगगडावरील बोकड बळीच्या उत्सवासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:01 IST

सप्तशुंगगड : महाराष्ट्राचे अघशक्तीपीठ म्हणुन ओळखले जाणारे श्रीक्षेञ सप्तशुंगगडावर गेल्या कित्येक वर्षांपासून विजयादशमीच्या (दसरा) च्या दिवशी मोठया उत्साहात बळी देण्याची प्रथा आहे पण मागील वेळेस या सोहळ्यास देवी संस्थानच्या एका कर्मचारी मुळे गालबोट लागल्याने ही प्रथा देवी संस्थान व प्रशासन बंदी केली याबाबत गाव व देवी संस्थान यामध्ये विविध चर्चा झाली पण प्रशासनाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपंचक्र ोशीतील सरपंच, सोसायटीत चेअरमन व ग्रामस्थ यांनी दिले प्रशासनास निवेदन

सप्तशुंगगड : महाराष्ट्राचे अघशक्तीपीठ म्हणुन ओळखले जाणारे श्रीक्षेञ सप्तशुंगगडावर गेल्या कित्येक वर्षांपासून विजयादशमीच्या (दसरा) च्या दिवशी मोठया उत्साहात बळी देण्याची प्रथा आहे पण मागील वेळेस या सोहळ्यास देवी संस्थानच्या एका कर्मचारी मुळे गालबोट लागल्याने ही प्रथा देवी संस्थान व प्रशासन बंदी केली याबाबत गाव व देवी संस्थान यामध्ये विविध चर्चा झाली पण प्रशासनाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.ही प्रथा देवी संस्थान गेल्या चाळीस वर्षे पासुन करीत होती पण काही आडमुठेपणामुळे किवा धोरणा मुळे या प्रथा ला बेक्र लागला यामुळे ग्रामस्थ व भाविक ची भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे ग्रामस्थांनी मागील वेळेस स्वतञ्य हा सोहळा पार पडला पण यावेळेस हा सोहळा देवी संस्थान ने माप सन्मान पार पाडावा यासाठी तहसीलदार, देवी संस्थान, जिल्हाधिकारी, सह पोलीस यांना पंचक्र ोशीतच नांदुरी ,मोहनदरी, कातळगाव ,मार्कडिप्रपी आंठबे सप्तशुंगगड गोबापुर येथील आदिवासी बांधव विविध सोसायटीचे चेअरमन, संरपच यांनी निवेदन देऊन हा सोहळा मान सन्मान पुर्वक पार पाडावा व आमच्या भावनाआदर कारावा अशी मागणी निवेदन देऊन प्रशासन, देवी संस्थान, तहसीलदार यांनी केली आहेआज रोजी सप्तश्रुगी गड येथे अनेक वर्षे पासून चालत आलेली बोकडबली परंपरा मागील 2 वर्षे पासून प्रशाशनाने बंद केली होती बोकडबली दरम्यान नजर चूकीने गोली उडून काही भाविक जख्मी झाले होते म्हनून प्रशाशनाने बोकडबली बद केले होते पन बोकडबली बंद काही पचक्र ोशीतील भावीकाची मन दूखावली होती व त्याचे आसे म्हनने आहे देवीच्या कोर्धामुले पानी पाऊस कमी झाला दूष्काल पडला म्हनून आज पचक्र ोशीतील भावीक नादुरी गाव दरेगाव मोहनदरी आशा अनेक गावातिल बरेच भाविक सप्तश्रुगी निवासनि देवी ट्रास्ट कडे निवेदन घेवून आले व त्यांनी सस्थान व नायब तहसिलदार व्यंकटेश गुप्ते याना निवेदन देऊन बोकडबली परत सूरू करावि व आसे न केल्यास शिवसेना व ग्रामस्था च्या वतीने तीर्व आंदोलन छेडन्यात येईल असा ईशारा देन्यात आला याा वेळेस नांदुरी ग्रामस्थ. प सदस्य भाऊ कापडे, मोहनदरी चे संरपच विलास चव्हाण नासिक येथील सामिजक कार्यकर्ते सुधीर बापु संजय बागुल युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख नवनाथ बेनके ग्रा.प.सदस्य राजेश गवळी संदिप बेनके संतोष व्हरगळ देवी संस्थानचे व्यवस्थापक सूदर्शन दहांतोडे उपस्थित होते.