शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

रामकुंडावर राहणार खडा पहारा : मनपाची भूमिका

By admin | Updated: April 1, 2017 20:40 IST

महापालिकेने गोदावरी नदीपात्रासह गोदाघाटावरील प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू

नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीपात्रासह गोदाघाटावरील प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून, पहिले तीन दिवस गोदापात्रात घाण-कचरा टाकू नये, यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. त्यानंतर दि. ४ एप्रिलपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती गोदावरी कक्षाचे प्रमुख रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले.महापालिकेने गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खास गोदावरी कक्ष स्थापित केला आहे. गोदापात्रात घाण-कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दि. १ एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेने शनिवार (दि.१) पासून कार्यवाहीला सुरुवात केली. पहिले तीन दिवस गोदाघाटावर तसेच गोदापात्रात घाण-कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन केले जाणार असून, त्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत घाटावर ठिकठिकाणी माहिती-सूचना फलक उभारले जाणार आहेत. सुरुवातीला रामकुंड परिसराकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

रामकुंड परिसरात कपडे व वाहने धुण्यास मनाई करण्यात आलेली आहे, याशिवाय निर्माल्य टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पहिले तीन दिवस प्रबोधनावर भर राहणार आहे. त्यानंतर दि. ४ एप्रिलपासून गोदाघाटावर तसेच नदीपात्रात घाण-कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये तर परत तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. गोदावरी कक्षाचे प्रमुख रोहिदास दोरकुळकर यांनी पहिल्या दिवशी संबंधित खातेप्रमुखांसह रामकुंड परिसराचा आढावा घेतला. याठिकाणी महापालिकेचे सुमारे ५० कर्मचारी व सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार आहे