शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

नाशिक बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:23 IST

भाजीपाला :  गेला आठवडाभर जिल्ह्यात थंडीने कहर केला होता. तेव्हापासून बाजारात आवक कमीच आहे.

नाशिक  कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्य:स्थितीत थंडी कमी होऊ लागली तरी भाजीपाल्याची आवक कमीच आहे. भाव मात्र वाढलेले आहेत. गेला आठवडाभर जिल्ह्यात थंडीने कहर केला होता. तेव्हापासून बाजारात आवक कमीच आहे.

टोमॅटोची २० किलोची जाळी १७० ते ३५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. वांगी १८० ते ४५०, फ्लॉवर ८० ते २८० तर कोबी ५० ते १४० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहे. कोथिंबीर २३०० ते ७५०० रुपये क्विंटल तर मेथीचा भाव ७०० ते १८०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. डाळिंबाच्या भावातही फारसा परिणाम झालेला दिसत नाही. डाळिंब ७५० ते ३५०० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचेही बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी  रस्त्यावर येऊन रोष व्यक्त करीत  लिलाव बंद पाडला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी