शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नाशिक बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:23 IST

भाजीपाला :  गेला आठवडाभर जिल्ह्यात थंडीने कहर केला होता. तेव्हापासून बाजारात आवक कमीच आहे.

नाशिक  कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्य:स्थितीत थंडी कमी होऊ लागली तरी भाजीपाल्याची आवक कमीच आहे. भाव मात्र वाढलेले आहेत. गेला आठवडाभर जिल्ह्यात थंडीने कहर केला होता. तेव्हापासून बाजारात आवक कमीच आहे.

टोमॅटोची २० किलोची जाळी १७० ते ३५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. वांगी १८० ते ४५०, फ्लॉवर ८० ते २८० तर कोबी ५० ते १४० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहे. कोथिंबीर २३०० ते ७५०० रुपये क्विंटल तर मेथीचा भाव ७०० ते १८०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. डाळिंबाच्या भावातही फारसा परिणाम झालेला दिसत नाही. डाळिंब ७५० ते ३५०० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याचेही बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी  रस्त्यावर येऊन रोष व्यक्त करीत  लिलाव बंद पाडला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी