शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:27 IST

पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, शेती व अन्य घटकांवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम शेतमालावरही झाला असून, त्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक साधारणपणे ५० टक्के घटली आहे.

पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, शेती व अन्य घटकांवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम शेतमालावरही झाला असून, त्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक साधारणपणे ५० टक्के घटली आहे. परिणामी मुंबई उपनगरातदेखील नेहमीपेक्षा निम्माच माल दैनंदिन रवाना होत आहे.नाशिकच्या बाजार समितीतून मुंबईत मोठ्या प्रमाणात शेतमाल पाठविला जातो, मात्र मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वाशी बाजार समिती काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे केवळ मुंबई उपनगरात शेतमाल पाठविला जात आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून रोज किमान १०० चारचाकी भरून शेतमाल रवाना केला जायचा, मात्र आता केवळ कमीत कमी ५० वाहने शेतमाल पाठविला जात आहे. बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातील व धुळे, नगर, जळगाव यांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील वाटाणा, गाजर, बटाटा असा शेतमाल दाखल होत आहे.लॉकडाउनमुळे वाशी बाजार समिती बंद असली तरी मुंबई उपनगरांत शेतमाल दाखल होत असल्याने मुंबईत रोज शेतमालाचा पुरवठा होत आहे. बाजारभावदेखील मध्यम असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोबी, फ्लॉवर व अन्य पालेभाज्या मुंबई उपनगरात विक्रीसाठी नेत असल्याने नाशिकच्या बाजार समितीत आवक घटली आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक