शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

वेदांत संपूर्ण मानवजातीचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’

नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.तपोवन केवडीबनातील वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने वैदिकसम्राट पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्टÑीय पंडित पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि.११) संपन्न झाला. परशुराम साईखेडकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जाटदेवळेकर मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते वेदाचार्य लक्ष्मीकांत मथुरादास दीक्षितशास्त्री यांना ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच गोकर्ण महाबळेश्वरचे वैदिकरत्न श्रीधर अडी: यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य शांताराम भानोसे, उपाध्यक्ष अंजली जाधव, उपप्राचार्य दिनेश गायधनी, जयंत जोशी उपस्थित होते. यावेळी जाटदेवळेकर म्हणाले, वेदांचे संशोधन करणारे खूप लोक आहेत. वेदांचे अध्ययन करणाºयाला वैदिक, पंडित, शास्त्री या शब्दांनी संबोधले जाते.या विद्यार्थ्यांचा गौरव संहिता पूर्ण क रणारे, जाटपाठी, घनपाठी यांच्यासह पाठशाळेमधील गुणवंत यश जोशी, हेरंब कुलकर्णी, सिद्धेश जोशी, रोपकर, निकेल जोशी, धनंजय दीक्षित, विजय पाठक, तुषार कुलकर्णी, मकरंद जोशी, अभिषेक कुलकर्णी, राहुल दीक्षित, प्रणव कुलकर्णी, राहुल बेळे, स्वप्नील जोशी यांच्यासह गुणवंतांना गुरुजींच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.