शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वसंत कानेटकर स्मृती रंग सोहळा रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:47 IST

: ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्यामुळेच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी झाली आहे. खऱ्या कलावंताचे नाटकातील काम प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते.

नाशिक : ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्यामुळेच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी झाली आहे. खऱ्या कलावंताचे नाटकातील काम प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते. प्रेक्षक मनात घरी घेऊन जातो ते खरे नाटक असते, असे प्रतिपादन अभिनेता सुबोध भावे यांनी केले.सावानाच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित वसंत कानेटकर स्मृती रंगसोहळ्यात ‘कलाकारांसमवेत संवाद’ या कार्यक्रमात भावे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत टकले उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी भावे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका यापैकी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडते, अशी विचारणा केली असता भावे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रातील प्रेक्षक वेगळा असतो. मला नाटकात काम करणे सोपे वाटते, तर चित्रपट काम करणे अवघड वाटते. कोणत्याही नटावर भूमिकेचा शिक्का बसायला नको. प्रेक्षकांना आवडत्या भूमिका तर मी करतोच, परंतु मला आवडणाºया नकारात्मक भूमिकादेखील स्वीकारतो त्यामुळेच टीव्ही मालिकेत नकारात्मक भूमिका करत आहे, असेही भावे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात चांगली चित्रपटगृहे नाहीत खंत त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, धर्माजी बोडके, किशोर पाठक, शंकर बोराडे, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक