शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास

By admin | Updated: September 12, 2015 23:49 IST

प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास

नाशिक : देशभरातून आलेल्या भाविकांना स्नानाचा लाभ मिळावा यासाठी शाही मिरवणूक व स्नानाच्या प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळल्या जाणार असल्याचे दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री महंत वैष्णवदास यांनी सांगितले. साधू-महंतांच्या शाहीस्नानानंतर प्रसाद म्हणून भाविक स्नान करणार आहेत. त्यामुळे त्यांना स्नानासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. मागील पर्वणीपेक्षा भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे दिवसभरात भाविकांना स्नानाची संधी मिळणे आवश्यक आहे. गत पर्वणी काळात बसेस बंद करण्यात आल्या होत्या; मात्र रविवारी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीसाठी बसेस सुरू आहेत. त्यामुळे भाविकांची पायपीट कमी होणार आहे. श्रावण अमावास्या असल्याने भाविकांची शाहीस्नानासाठी गर्दी वाढणार आहे. तसेच साधूंची संख्या वाढणार आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकाला स्नान करणे सोयीचे व्हावे यासाठी नियोजित वेळेत शाही मिरवणूक आणि स्नानाचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या शाही पर्वणीनुसार परंपरेप्रमाणे आरती, पूजा होऊन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. हत्ती, घोड्यांना मिरवणुकीत मनाई करण्यात आली आहे. देशभरातून विविध राज्यांतून भाविक शाहीस्नानासाठी दाखल होणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत आखाड्यासह खालशांचे शाहीस्नान व मिरवणूक पार पडणार आहे. दिगंबर अनी आखाड्याचे खालशे जास्त असूनही वेळेबाबत कुठलीही तडजोड होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)