शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेती, आर्थिक मंदी विषय अस्पर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 02:07 IST

कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराशा झाली.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांची सभा : शेतकरी, उद्योजकांची नाराजी; सध्याचे प्रश्न टाळर्ले

नाशिक : कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराशा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) पंचवटीत सभा झाली. त्याकडे अनेक घटकांचे लक्ष लागून होते. मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला ड्रायपोर्टचा विषय आवर्जून मांडला. शेतकरी सन्मान योजनेवर मत मांडले, मात्र कांद्याच्या विषयाला मात्र त्यांनी हात घातला नाही.नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात अस्थिरता आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले असले तरी त्या आधी भाव सातत्याने कोसळत होते. कांद्याच्या भावाचा हा नेहमीचा प्रश्न असून, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. त्यामुळे मोदी यांच्या सभेत याविषयावर ते बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यावर ते बोलले नाहीत. याशिवाय वाहन उद्योगातील मंदी, बंद पडलेले कारखाने, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयाला हात न घालता त्यांनी विविध योजना मात्र सर्व सामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला. एचएएल संदर्भातही त्यांनी व्यक्तव्य केले नाही.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस