शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

खाकुर्डित छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 22:23 IST

मालेगाव:- खऱ्या अर्थाने राज्य कसे चालवावे याचा परिपाठ महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराज आदर्श जनहितवादी राजे होते. अन्यावरती बंड पुकरणारे आणि विद्रोहाची मशाल पेटवनारे शिवरायांचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवतात, आपल्या जीवनात शिवरायांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले

ठळक मुद्देमालेगाव:पालकमंत्री छगन भुजबळ,कृषिमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती

मालेगाव:- खऱ्या अर्थाने राज्य कसे चालवावे याचा परिपाठ महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराज आदर्श जनहितवादी राजे होते. अन्यावरती बंड पुकरणारे आणि विद्रोहाची मशाल पेटवनारे शिवरायांचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवतात, आपल्या जीवनात शिवरायांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलेमालेगावात तालुक्यातील खाकुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर कृषीमंत्री दादा भुसे , शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, शिवशाहीर विजय तनपुरे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे, सेनेचे तालुकाध्यक्ष संजय दुसाणे, सखाराम घोडके, उपमहापौर निलेश आहेर, दिनेश ठाकरे संदीप पवार, राजेंद्र भोसले, खाकूर्डीचे सरपंच जयराज ठाकरे आदी उपस्थित होते.सायंकाळी शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या पोवड्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली. नितीन बानगुडे यांनी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर आधारित विचार यावेळी मांडले,कृषीमंत्री दादा भुसे हे म्हणाले की , महाराजांकडे असलेले हजारो गुणांपैकी एक गुण आपल्याकडे असला तरी आपले जीवन सार्थकी लागेल. शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावू नका ही शिकवण महाराजांनी आपल्याला दिली, संपूर्ण नाशिक जिल्हाला आनंद वाटेल असे स्मारक खाकुर्डी गावात साकारले गेले. यासाठी प्रयत्नशील असलेल्या दांनशुरांचे त्यांनीं कौतुक केले एका मोलमजुरी करणाऱ्या आजीबाईंनी २०० रूपये स्मारकासाठी दिले त्याचे भुसे यांनी आवर्जून उल्लेख केला खाकुर्डी गावात सूरू झालेले शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांचे अडीअडचणीच्या प्रश्न सुटण्यास मदत होईल असे भुसे यांनी सांगीतले.शिवस्मारक समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे यांनी प्रास्ताविकात महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले.छत्रपती शिवाजी महाराज यांची यावेळी अश्वारूढ पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती, क्रेनच्या साहाय्याने भुसे तसेच समितीने अध्यक्ष ठाकरे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले, दिवसभर खाकुर्डी गावात शिवशाही अवतरली होती. सावतावाडीच्या वर्णेश्वर सिध्देश्वर मंदिरापासून ते वडणेर गावातून खाकुर्डी गावापर्यंत महाराजांच्या वेशभूषेत रथावरून मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ चित्ते यांनी केले

टॅग्स :MalegaonमालेगांवShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज