शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पांडवनगरीत भूमिगत गटारीचे पाणी दुतर्फा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:33 IST

पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  सुमारे पंधरा वर्षांपूर्वी विशेष सरकारी योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योजनेतून पांडवनगरी वास्तवात आली. सुमारे दीड ते दोन हजार सदनिका असून, यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव करीत आहेत. परंतु पंच्याहत्तर टक्के घरमालक धुळे, मालेगाव, कळवण यांसह विविध गावांना स्थायिक झाले आहेत. त्यामुळे परिसरातील पंच्याहत्तर टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आलेले आहे. सदर घरमालकांना आपल्याकडे कोण भाडेकरू आहे. याचा थांगपत्ता लागत नाही. कारण की त्यांच्या घराचे भाडेतत्त्वावर देण्या-घेण्याचा व्यवहार दलाल करीत आहे. सुमारे पंच्याहत्तर टक्के भाडेकरू राहत असल्याने इमारतीच्या देखभालीचा खर्च कोणी काढत नाही त्यामुळे दोन इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढणे तसेच भूमित गटांचे आणि शौचालयाच्या चेंबरमध्ये दुर्गंधीयुक्त घाणपाणी दुतर्फा वाहने त्यामुळे परिसरात साथीच्या आजारांची लागण नेहमीच होते.डासांचा प्रादुर्भावजय इमारतींच्या भूमित गटारीचे किंवा शौचालयाच्या टाकीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत असेल त्या इमारतीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. इमारतीचे भूमित गटारीचे घाण व दुर्गंधी युक्त पाण्याचे मोठे डबके साचले त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका