शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘संदर्भ’च्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 02:05 IST

मूत्रपिंड निकामी झाल्याच्या आजारपणावर उपचार घेणाऱ्या एका ४८ वर्षीय रुग्णाने सदर आजारपणाला कंटाळून नैराश्यापोटी शनिवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुन्हा घडली. महिनाभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती.

ठळक मुद्देमहिनाभरानंतर दुसरी घटना । नैराश्यातून संपविले जीवन

नाशिक : मूत्रपिंड निकामी झाल्याच्या आजारपणावर उपचार घेणाऱ्या एका ४८ वर्षीय रुग्णाने सदर आजारपणाला कंटाळून नैराश्यापोटी शनिवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुन्हा घडली. महिनाभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती.याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवाहरलाल गुप्ता (रा. घोटी) यांना किडनीचा आजार असल्याने जानेवारीअखेर त्यांना उपचारार्थ संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. ८) त्यांच्यावर डायलिसीस करण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि. ९) सकाळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या तिसºया मजल्यावरील पुरु ष सामान्य कक्षाची खिडकी उघडून उडी घेतली. त्यामुळे गंभीर मार लागल्याने जवाहरलाल यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार गुप्ता यांनी आजारपणाला कंटाळू व आर्थिक कारणातून आत्महत्या केली असावी. सुमारे महिनाभरापूर्वी १२ जानेवारीला दुपारी मालेगाव येथील रहीमखान नबीखान पठाण (५२) यांनी डायलिसीस कक्षाची काच फोडून खाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याअगोदरदेखील एका रुग्णाने अशाच पद्धतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संंरक्षक जाळ्या कधी बसविणार?नैराश्यापोटी रुग्ण रुग्णालयाच्या खिडक्यांमधून स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपवित आहेत. महिनाभराच्या अंतरावर दोन घटना घडल्या असून, रुग्णालयाच्या प्रशासनाने तत्काळ खिडक्यांना संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी होत आहे. ही मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात आहे; मात्र अद्याप जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.गुप्ता यांच्या पत्नीची लेखी पूर्वकल्पनागुप्ता यांच्या पत्नीने त्यांना उपचारार्थ दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला लेखी पूर्वकल्पना देत ‘आजारपणाला कंटाळून गुप्ता हे उडी मारण्याचा प्रयत्न करतील’, असे कळविले होते, अशी माहिती समजते. येथील सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असून, प्रत्येक कक्षात सुरक्षा रक्षक वाढविण्याची मागणी आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणादेखील रुग्णांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSuicideआत्महत्या