शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वायू प्रदूषण तपासणीची आणखी दोन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:16 IST

राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.

नाशिक : राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.शनिवारी (दि.२१) महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील १७ शहरात होणाºया प्रदूषणाच्या अनुषंघाने निवड केली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे घटक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्रसरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आराखडा सादर केला असून,तो केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतर आता शासनाच्या आदेशानुसार समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २१) पार पडली. यावेळी काही ठोस निर्णय घेण्यात आले.शहरात सध्या वायू प्रदूषणाची तपासणी करणारी पाच प्रदूषण मापन केंद्रे असून, आता महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात आणि त्यानंतर गुरुगोविंद सिंग कॉलेजजवळ असे दोन सेंटर म्हणजेच प्रदूषण मापनाची केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले.शहरात प्रदूषण वाढू नये यासाठी कारंजा असलेली वाहतूक बेटे निर्माण करण्यात येणार असून, व्हर्टिकल गार्डन ही कल्पना राबविण्यात येणार आहे. व्हर्टिकल गार्डन म्हणजेच भिंतीवरील हिरवळ असून, अनेक मॉल्समध्ये ती आढळते. बैठकीस महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पर्यावरण अधिकारी, औद्योगिक संघटना आणि विशेषत: सीईटीपी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :pollutionप्रदूषणRto officeआरटीओ ऑफीस