शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:03 IST

मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

वाडीवºहे : मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.मुंबई येथून तिघे जण जळगाव येथे कामानिमित्त कारने (एमएच ०४ एचएफ १९१७) जात होते. नाशिक - मुंबई महामार्गावरील विल्होळी-जवळील आठवा मैल परिसरात रात्रीच्या सुमारास ट्रक (एमएच १५ जीयू ९२२) रस्ता ओलांडत असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. त्यात कारमधील अभिषेक दत्ता बरदाडे (२६), प्रकाश साहू (५२) आणि पराग महादू वाळके (२७) सर्व रा. मुंबई हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले.मात्र, उपचारादरम्यान अभिषेक बरदाडे आणि चालक प्रकाश साहू हे मयत झाले तर पराग वाळके यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात इतका भयंकर होता की चक्काचूर झालेल्या वाहनात अडकलेल्या चालकाला क्रेन लावून काढण्यात आले. याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार विश्वास देशमुख करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात