शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

लाल मिरची दोनशे पार, किचन बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:49 IST

हिरवी मिरची स्वस्त : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

ठळक मुद्दे दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागल्याने व मिरचीचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीतून मात्र तिखट प्रतिक्रि या

आकाश गायखे, चांदोरी : प्रत्येकाच्या रोजच्या जेवणातील लाल मिरचीचे भाव विक्र मी प्रतिकिलो २३० रुपये पार करु न गेले तर त्याच मुकाबल्यात हिरव्या मिरचीला मात्र अत्यल्प म्हणजे २० ते ३० रु पये किलोचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरचीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यातून चांगल्याच तिखट प्रतिक्रि या उमटत आहेत.नाशिक सह मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी नगदी आणि कमी कालावधीतील पीक असलेल्या मिरचीचे उत्पादन घेतात तर काही शेतकरी आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड करतात. यावर्षी आॅक्टोबर महिन्यात पावसाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यातच उन्हाळ्यात देखील भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेतक-यांच्या विहिरींची पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे अनेक पिकांसह मिरचीचे उत्पादन नगण्य झाले आहे. लाल मिरची तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. उन्हाळा ,हिवाळा या दोन ऋतूत हिरव्या मिरच्या वाळवून त्याची लाल मिरची केली जाते. यामुळे हिरवी मिरची विकण्यावरच शेतक-यांचा भर असतो. यातच गृहिणी वर्षभराचा लाल, काळा मसाला तयार करण्याचे काम करतात. यामुळे मिरचीची मागणी जास्त आणि उतपादन कमी झाल्याने भाव वाढले आहेत. ९० ते १२० रु पये किलोने मिळणारी लाल मिरची सध्या बाजारात २२० रु पये किलोने ग्राहकांना घ्यावी लागत आहे. रोजच्या खाद्य पदार्थात मिरची घातल्याशिवाय जेवणाला गोडी येत नाही. रोचक आवश्यक असलेल्या मिरचीच्या भावात एकदमच ९० ते १०० रुपयांपर्यंतवाढ झाल्याने गृहिणींना याचा चांगलाच ठसका लागत आहे. दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागल्याने व मिरचीचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीतून मात्र तिखट प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. लाल मिरचीचे भाव गंगनाला भिडले असतानाच हिरवी मिरचीचे भाव अल्प असून मागील १ ते २ महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव २० ते ३० रु पयेच असल्याने शेतकºयांचा खर्च निघणे मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग भांबावला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक