शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लाल मिरची दोनशे पार, किचन बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:49 IST

हिरवी मिरची स्वस्त : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

ठळक मुद्दे दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागल्याने व मिरचीचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीतून मात्र तिखट प्रतिक्रि या

आकाश गायखे, चांदोरी : प्रत्येकाच्या रोजच्या जेवणातील लाल मिरचीचे भाव विक्र मी प्रतिकिलो २३० रुपये पार करु न गेले तर त्याच मुकाबल्यात हिरव्या मिरचीला मात्र अत्यल्प म्हणजे २० ते ३० रु पये किलोचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरचीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यातून चांगल्याच तिखट प्रतिक्रि या उमटत आहेत.नाशिक सह मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी नगदी आणि कमी कालावधीतील पीक असलेल्या मिरचीचे उत्पादन घेतात तर काही शेतकरी आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड करतात. यावर्षी आॅक्टोबर महिन्यात पावसाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यातच उन्हाळ्यात देखील भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेतक-यांच्या विहिरींची पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे अनेक पिकांसह मिरचीचे उत्पादन नगण्य झाले आहे. लाल मिरची तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. उन्हाळा ,हिवाळा या दोन ऋतूत हिरव्या मिरच्या वाळवून त्याची लाल मिरची केली जाते. यामुळे हिरवी मिरची विकण्यावरच शेतक-यांचा भर असतो. यातच गृहिणी वर्षभराचा लाल, काळा मसाला तयार करण्याचे काम करतात. यामुळे मिरचीची मागणी जास्त आणि उतपादन कमी झाल्याने भाव वाढले आहेत. ९० ते १२० रु पये किलोने मिळणारी लाल मिरची सध्या बाजारात २२० रु पये किलोने ग्राहकांना घ्यावी लागत आहे. रोजच्या खाद्य पदार्थात मिरची घातल्याशिवाय जेवणाला गोडी येत नाही. रोचक आवश्यक असलेल्या मिरचीच्या भावात एकदमच ९० ते १०० रुपयांपर्यंतवाढ झाल्याने गृहिणींना याचा चांगलाच ठसका लागत आहे. दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागल्याने व मिरचीचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीतून मात्र तिखट प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. लाल मिरचीचे भाव गंगनाला भिडले असतानाच हिरवी मिरचीचे भाव अल्प असून मागील १ ते २ महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव २० ते ३० रु पयेच असल्याने शेतकºयांचा खर्च निघणे मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग भांबावला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक