शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

पाडगणला दोन शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:55 IST

जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देजायखेडा : परिसरात बिबट्याची दहशत

जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागानेबिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जायखेडा येथील ग्रा. पं. माजी सदस्य रमेश पुंडलिक अहिरे यांच्या पाडगण शिवारातील शेतातील बंदिस्त गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने आत प्रवेश करून दोन शेळ्या फस्त केल्या. सकाळी रमेश अहिरे हे शेळ्यांना चारा-पाणी करण्यासाठी गेले असता, गोठ्यात शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. अहिरे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलविले. रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळ्या ठार झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना माहिती दिली. वनरक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनविभागाने शेतकºयाला शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथे बिबट्या पकडण्यात आले. लष्करी हद्दीजवळ असलेल्या पोल्ट्रीफार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला चार तासांच्या रेस्क्यूनंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेमुळे वनकर्मचाºयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. होता. मात्र पाडगणला बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. जायखेडा परिसरातील बिबट्या पकडला तर नागरिकांची भीती दूर होईल, असे मत व्यक्त होत आहे.शेतकºयांनी घराबाहेर पडताना दिवसा उजेडातच बाहेर पडावे, शेतामध्ये जाताना आवाज करीत, गाणी वाजवत जावे, एकटे बाहेर पडू नये तसेच जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.