शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

राज्य नाट्यस्पर्धेतील अंतिम फेरीत आता दोन नाटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 15:28 IST

नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महाराष्टÑ राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे घेतली जाणारी यंदाची ५७वी स्पर्धा होती. तिसाव्या राज्य नाट्यस्पर्धेपर्यंत जुन्या नियमांनुुसार स्पर्धा सुरळीत चालू होती. यानंतर अनेक नियम बदलल्याने कलावंतांचा हिरमोड झाला होता. केवळ नवीन संहिताच स्पर्धेत सादर केली जाईल असा नियम केल्यानंतर स्पर्धेत फक्त नवीनच नाटके सादर होऊ लागली. नवीन नाटकांचा सतत दुष्काळ जाणवत असल्याने अर्थातच स्पर्धेतील नाटकांची संख्या कमी झाली होती. त्याच वेळी प्रत्येक केंद्रातून एकच नाटक अंतिम फेरीत जाणार असा एक नियम तयार करण्यात आला होता. ज्या केंद्रावर वीस वीस नाटके सादर होत होती. त्या केंद्रांवरील नाटकांची संख्य पाचवर येऊन ठेपली होती. कारण नवीन नाटक मिळणे कठीण झाले होते. यापैकीच अंतिम फेरीत एकच नाटक जाणार हा नियमही कलावंतांना खटकत होता. मध्यंतरी यामुळेच स्पर्धेला मरगळ आली होती. एकच प्याला, नटसम्राट, विच्छा माझी पुरी करा या जुन्या दर्जेदार नाटकांना एकप्रकारे स्पर्धेतून बाद केले होते. यामुळे नाट्यस्पर्धा बंद पडण्याची वेळ आली होती. वारंवार मागणी करून पुन्हा जुनी नाटके स्पर्धेत सादर करण्याची मुभा मिळाली. आणि महाराष्टÑ शासनाच्या या स्पर्धेला उर्जितावस्था प्राप्त झाली. जुनी नाटके सादर करणे जरी पुन्हा सुरू झाले तरी अंतिम फेरीत एकच नाटक पाठविणे हा नियम तसाच ठेवण्यात आला होता. यंदा स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशीच अभिनेता दीपक करंजीकर यांनी अंतिम फेरीत दोन नाटके जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षापासून हा नियम लागू होईल असेही त्यांनी सांगितले होते. परंतू हा नियम याच स्पर्धेपासून सुरू करण्यात आला. जुने नाटक सादर करणे आणि अंतिम फेरीत दोन नाटकांची निवड केली जाणे हा दुग्धशर्करा योग अखेर जुळून आला.