शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निर्बंधांमुळे बारा बलूतेदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 18:49 IST

देसराणे : कळवण तालुक्यातील सुतार-लोहार समाजातील ८० टक्के मंडळी लाकडी, लोखंडी कामे करतात. हा समाज या निर्बंधांमुळे पूर्णतः खचला आहे. शासनाने अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा सुतार-लोहार समाजातील गरजू बांधवांना करावा व त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले आहेत.

देसराणे : कळवण तालुक्यातील सुतार-लोहार समाजातील ८० टक्के मंडळी लाकडी, लोखंडी कामे करतात. हा समाज या निर्बंधांमुळे पूर्णतः खचला आहे. शासनाने अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा सुतार-लोहार समाजातील गरजू बांधवांना करावा व त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी होत आहे.कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लोहारकाम, सुतारकाम बंद असल्यामुळे हा वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आगामी काळात निर्बंधाच्या मुदतीत वाढ झाल्यास काम धंदा ठप्प पडणार असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न समाजासमोर निर्माण झाला आहे. यामुळे शासनाने व्यावसायिक कामगारांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातील सुतार लोहार समाज बांधवांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय