शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:26 IST

आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

नाशिक : आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने नोकऱ्यांच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे, असे मत माजी महसूल आयुक्त महेश झगडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात माळी समाज सेवा समितीच्या वतीने माळी समाजातील पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ रविवारी (दि.२१) सकाळी पार पडला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद उपस्थित होते.यावेळी झगडे म्हणाले की, एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर खचून न जाता मुलांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून पुढे गेले पाहिजे. आमदार पंकज भुजबळ यांनी पालकांनी आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणू नये. यावेळी अशोक खलाणे, ताराचंद गहलोत, विनय सैनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे मनसे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, सेवाराम दगडी, विजय राऊत, शेफाली भुजबळ, माजी उपअधीक्षक भूमीअभिलेख दिलीप चौधरी, डॉ. दौलतराव गांगुर्डे, बाळासाहेब जानमाळी, नीलिमा सोनवणे, माधुरी बोलकर, उत्तमराव बडदे, प्रभाकर क्षीरसागर, हरिश्चंद्र विधाते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश निकम व जागृती कोलगीकर यांनी केले तर आभार उत्तमराव बडदे यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक