शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:33 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येऊ शकेल. कारण आवणीसाठी असाच भीज पाऊस हवा असतो. तालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल. पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाऊस पडून ऊन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण खरीप शेतीला सतत असाही पाऊस बरसत राहिल्यास पीक जास्तच तरारते.दरम्यान तुलनेने मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी पाऊस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.कृषी विभागाने दिलेल्या पेरणी अहवालानुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११,६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टरपैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टरपैकी ८२५.६ हेक्टर पेरणी झाली आहे, तर तूर, मूग, मसूर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी आतापर्र्यंत त्र्यंबकेश्वर ४७३ मिमी, वेळुंजे ६३४ मिमी व हरसूल ७३४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मिमी पाऊस झाला होता.

टॅग्स :Rainपाऊसtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर