शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

,भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवार्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:50 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणातून रब्बीसाठी ८० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, गतवर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पाण्याची फारशी चणचण निर्माण झाली नाही.

ठळक मुद्दे त्यामुळे शेतकर्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीभोजपूरचे पाणी सोडण्यासाठी आंदोलनेअथवा प्राधान्याने मागणी केली नाही. दरवर्षीभोजापूरच्या आवर्तनासाठी शेतकरी खूपमागणी करत असतात. यावर्षी मागणी कमीप्रमाणात असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकर्यांना पाणी मागणी

भोजापूर धरणावर अवलंबून असणार्या संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण,कन्हे, पिंपळे त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातीलनांदूरशिंगोटे,दोडी खुर्द,दोडी बुद्रुक,माळवाडी,सुरेगाव, मानोरी, कणकोरी, निन्हाळे आदीगावांच्या शिवारात रब्बीचे आवर्तन देण्यात येते.भोजापूर धरणावर डावा व उजवा असे दोनकालवे असून, या दोन कालव्यांद्वारे या गावांनाशेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. तरीशेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. दीड हजार हेक्टरसाठीपाणी मागणीभोजापूर धरणाचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांवर एकूण ४५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. तथापि, डाव्या कालव्यावर 1 हजार शंभर, तर उजव्या कालव्यावर चारशे हेक्टर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे आले असल्याची माहिती शाखा अभियंता बी. डब्लू. बोडके यांनी दिली. दरवर्षी २१-२२ दिवस रोटेशन चालते. तथापि, यावर्षी दोन दिवस कमी होऊ शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तिवली आहे.