शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

,भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवार्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:50 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणातून रब्बीसाठी ८० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, गतवर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पाण्याची फारशी चणचण निर्माण झाली नाही.

ठळक मुद्दे त्यामुळे शेतकर्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीभोजपूरचे पाणी सोडण्यासाठी आंदोलनेअथवा प्राधान्याने मागणी केली नाही. दरवर्षीभोजापूरच्या आवर्तनासाठी शेतकरी खूपमागणी करत असतात. यावर्षी मागणी कमीप्रमाणात असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकर्यांना पाणी मागणी

भोजापूर धरणावर अवलंबून असणार्या संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण,कन्हे, पिंपळे त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातीलनांदूरशिंगोटे,दोडी खुर्द,दोडी बुद्रुक,माळवाडी,सुरेगाव, मानोरी, कणकोरी, निन्हाळे आदीगावांच्या शिवारात रब्बीचे आवर्तन देण्यात येते.भोजापूर धरणावर डावा व उजवा असे दोनकालवे असून, या दोन कालव्यांद्वारे या गावांनाशेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. तरीशेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. दीड हजार हेक्टरसाठीपाणी मागणीभोजापूर धरणाचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांवर एकूण ४५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. तथापि, डाव्या कालव्यावर 1 हजार शंभर, तर उजव्या कालव्यावर चारशे हेक्टर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे आले असल्याची माहिती शाखा अभियंता बी. डब्लू. बोडके यांनी दिली. दरवर्षी २१-२२ दिवस रोटेशन चालते. तथापि, यावर्षी दोन दिवस कमी होऊ शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तिवली आहे.