शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कचऱ्याचा जाळ; प्रदूषणात वाढ

By admin | Updated: September 4, 2016 01:02 IST

कचऱ्याचा जाळ; प्रदूषणात वाढ

 वडाळागाव : परिसरात मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वडाळागाव परिसरातील प्रभाग क्रमांक ५४ व ३८ मध्ये कचऱ्याच्या उकिरडे स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळला जात आहे. यामुळे परिसरात सकाळच्या सुमारास धूर पसरत असून, नागरिकांना ठसका व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच हवेच्या प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. रविशंकर रस्त्यावरील मांगीरबाबा चौकालगत असलेल्या उकिरड्यावरील कचराही पेटविला जात असल्याने धुराचे लोट पसरतात. यावेळी अरुंद चौकातून वाहनचालकांना मार्गस्थ होताना गैरसोय होते. धुरामुळे समोरीला वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार युवा सेनेचे पदाधिकारी रमीज पठाण यांनी आरोग्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कचरा जाळण्यापासून कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)