शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 16:51 IST

विंचूर : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने शासनाने कृषी विभागामार्फत २१ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांना काही अडचण आल्यास माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा

विंचूर : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने शासनाने कृषी विभागामार्फत २१ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम सुरु केली आहे.या मोहिमेंतर्गत कृषी विभागाने विंचूर नजीक असलेल्या विष्णूनगर येथे शेतकर्‍यांच्या बांधावर बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीया, कृषी विभागाच्या योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यपद्धती, सुक्ष्म नियोजन आदींचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना करून दाखविले.शेतक-यांनी सदर मोहीमेचा लाभ घ्यावा. तसेच शेतकर्‍यांना काही अडचण आल्यास माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे, आवाहन कृषी सहाय्यक संगिता जाधव यांनी केले.यावेळी कृषी पर्यवेक्षक एम. बी. जाधव, संतोष घायाळ, किरण घायाळ, अक्षदा घायाळ, विठ्ठल घायाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार