शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

नदीवरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहतुक असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:19 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.

ठळक मुद्देमृत्यूचा सापळा : नागरीकांच्या जीवाला निर्माण झाला धोका

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.या धरणाच्या पुलावरु न येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी ये-जा करज असतात. परंतु या धरणावर संरक्षण कठडाच नसल्याने जीव मुठीत धरु न येथुन वावर करावा लागत आहे. शेतकामासाठी लागणारे मजुर तसेच शाळकरी विद्यार्थी याच पुलावरु नियमित ये-जा करत असतात.मागील महिन्यात येथे एक ९ वर्षाचा शाळकरी मुलगा बुडुन मृत्यु पावलेला आहे. सदरचे कुटुंब आदीवासी असल्याने त्यांची दखल कोणत्याही प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या बंधाºयावर तात्काळ संरक्षण कठडा बांधण्यात येणे गरजेचे आहे.सद्या पावसाळाचे दिवस असल्याने नदीला पुर आल्यानंतर येथुन ये-जा करणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर संरक्षण कठाडे बसवुनधोका दूर करावा अशी मागणी केली जात आहे.पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथुन ये-जा करणाºया शाळकरी विद्यार्थी, शेतमजुर, रहिवाशी यांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे ग्रामस्थ भिती व्यक्त करीत आहेत.पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वाहनधारकांचा ऐन पावसाळ्यात जीव टांगणीला लागला आहे. सध्या पावसाळा सुरू असून नदी-नाल्यांना पावसानंतर केव्हाही पूर येऊ शकतो. असे असताना कठडे नसलेल्या पुलावरून जाताना विशेषत: पायी दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागतो. कहर म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक देखिल लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाटबंधारे विभाग, नांदुरमध्यमेश्वर येथील अधिकारी वर्गास वारंवार याबाबत कळवुनही या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कठड्यअभावी जर एखादी दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. पुढील दिवसांत या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज पुर्ण केले नाही तर आम्ही ग्रामस्थ रस्तयावर उतरु.- विजय गिते, माजी उपसरपंच, खेडला.(फोटो १७ खेडलेझुंगे, १७ खेडलेझुंगे१)