शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

रस्त्यात झाडे पडल्याने वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:39 IST

सायखेडा:गोदाकाठ भागात चार दिवस पुराच्या पाण्याने वेढलेली गावे आणि अनेक वाहून गेलेले संसार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत.े

सायखेडा:गोदाकाठ भागात चार दिवस पुराच्या पाण्याने वेढलेली गावे आणि अनेक वाहून गेलेले संसार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत.े मंगळवारी सकाळी दहा वाजता पुराचे पाणी कमी झाले असले तरी सखोल भागात आणि नदी लगतच्या भागात मात्र पाणी कायम आहे, सायखेडा चांदोरी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे, झाडे कापण्याचे काम सायंकाळ पर्यंत सुरु होते.सहा दिवस नाशिक जिल्ह्यात सुरु असलेला पाऊस आणि सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ होऊन गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी,चाटोरी, शिंगवे, चापडगाव, दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, मांजरगाव या गावांना महापूर येऊन सलग तीन दिवस गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. तर शेकडो लोकांचे स्थलांतर केले होते शिवाय हजरो लोक गावातील घरात, मजल्यावर अडकले होते , जनजीवन विस्कळीत होऊन सगळीकडे पूर परिस्थितीमुळे हाल झाले होते, चांदोरी येथे महामार्ग बंद झाला होता तर सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी पडत असल्याने सलग तिसर्या दिवशी वाहतूक बंद करण्यात आली होती, दुपार नंतर पुलावरचे पाणी कमी झाले असले तरी रस्त्यावरील झाडे पडल्याने वाहतूक बंद होती, रस्त्यावर ,घरात, अनेक शॉपिंग सेंटर, मॉल, दुकाने, बसस्थानक, या ठिकाणी तीन ते चार फूट गाळ साचल्याने कुठेही प्रवास करणे शक्य नव्हते

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूर