शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहतूक कोंडीचे खापर मनपाच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:13 IST

मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.

ठळक मुद्देवाहतूक शिस्त जबाबदारी कुणाची? : पोलीस आयुक्तांनी मांडल्या वाहतुकीच्या समस्या

नाशिक : मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.नियोजन समितीमध्ये शहरातील पोलीस यंत्रणेच्या सादरीकरण दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक कोंडीला केवळ पोलीस यंत्रणा जबाबदार नाही तर शहराच्या नियोजनदेखील असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.१९ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी केवळ अडीचशे वाहतूक पोलीस पुरेसे नाहीत. ट्रॅफिक वॉर्डन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर सिग्नलवरी यंत्रणा सुरळीत करता येऊ शकेल. एकट्या द्वारका चौकात सहा वाहतूक पोलीस द्यावे लागतात याकडेदेखील लक्ष वेधले.शहरात रिक्षांची आवश्यकता केवळ १२ हजारांपर्यंतच आहे, परंतु २३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना आपली वाहने वापरावी लागतात, असा दावा पोलीस आयुक्तांना केला आहे.वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या कोंडीला मनपाचे नियोजन जबाबदार असल्याकडेच पोलीस आयुक्तांनी बोट दाखविले.उपाययोजना करण्याची सूचनासादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी वाहतूक सुरक्षिततेसबाबतचा मुद्दा उपस्थित करताना स्मार्ट सिटीतून सुरक्षिततेसाठीच्या उपायोजना करण्याचीदेखील सूचना केल्याने महापालिकेनेच आता वाहतूक नियंत्रणाची जबादारी पार पाडावी असा अर्थ त्यातून काढला जात असेल तर मग पोलीस यंत्रणा नेमके काय करणार अशी चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस