शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

साळबारीत रस्ता खचल्याने वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:15 IST

कळवण :- तालुक्यातील दरेगाववणी ते बिलवाडी सहा कि.मी अंतर असलेल्या रस्त्यावरील साळबारीतील मोरीलगतचा रस्ता खचल्याने गेल्या चार पाच दिवसापासून वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे.

कळवण :- तालुक्यातील दरेगाववणी ते बिलवाडी सहा कि.मी अंतर असलेल्या रस्त्यावरील साळबारीतील मोरीलगतचा रस्ता खचल्याने गेल्या चार पाच दिवसापासून वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे.त्यामुळे बिलवाडी परिसरातील देवळीवणी,जामलेवणी, चिंचपाडा,बोरदैवत,ओझर आदी गावातील वाहनधारकांना वणी,पिंपळगाव व नाशिककडे जाण्यासाठी अभोणा मार्गे सुमारे २५ कि.मी अंतरचा फेरफटका मारावा लागत आहे. तरी हा रस्ता तातडीने दुरु स्त करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी या परिसरातील वाहनधारकांनी व आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.बिलवाडी परिसरातील सात, आठ गावांना वणी, पिंपळगाव, नाशिक मार्केटला आपला शेतीमाल घेउन जाण्यास हा रस्ता अतिशय जवळचा व सोयीचा आहे.परंतु मुसळधार पाऊस व डोंगर उतारावरु न पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता काही ठिकाणी खचला असून दरड कोसळण्यास सुरु वात झाली आहे.त्यामुळे हा रस्ता जितका सोयीचा तितकाच जिवघेणा ठरू पहात आहे. हा रस्ता दुरु स्त करावा अशी मागणी कळवण पंचायत समितीचे सभापती जगन साबळे व बाजार समिती संचालक डी एम गायकवाड व परिसरातील शेतकरी, वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक