शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

कादवाची इथेनॉल निर्मितीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:28 IST

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला असून भविष्यात केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणार नसून इथेनॉल निर्मिती करावी लागणार आहे. त्यादृष्टीने गाळप कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध मशिनरी बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.

ठळक मुद्देश्रीराम शेटे : वार्षिक सभेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला असून भविष्यात केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणार नसून इथेनॉल निर्मिती करावी लागणार आहे. त्यादृष्टीने गाळप कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध मशिनरी बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.कादवा सहकारी साखर कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुरेश डोखळे, नरेंद्र जाधव, सचिन बर्डे, पप्पू मोरे, जे डी केदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी संजय पडोळ, तानाजी पगार,संजय कावळे,संपत कावळे, बबनराव देशमुख, प्रवीण पाटील, प्रशांत जमधडे, राजेंद्र उफाडे, विलास घडवजे आदींनी मनोगत व्यक्त केले.संचालक शहाजी सोमवंशी यांनी आभार मानले. यावेळी मानले. यावेळी खासदार भारती पवार,आमदार नरहरी झरिवाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख अरुण वाळके, माजी सभापती सदाशिव शेळके, प्रकाश शिंदे, सर्व आजी, माजी संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांचा सभात्यागसंचालक मंडळाकडून गेल्या दोन वर्षात पुरविलेल्या उसाची आकडेवारी सांगत असतांनाच व्यक्तिश: नाव घेतल्याच्या कारणावरून कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तम भालेराव व सचिन बर्डे यांच्यात वाद झाल्याने सभेत काही काळ गोंधळ उडाला होता. नरेंद्र जाधव यांनी सदर वादाचा निषेध करत विरोधी नेत्यांसह सभात्याग केला.