शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चांदवड तालुक्यात केंद्रीय समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:02 IST

चांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी प्रश्न यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याचे दर्शन या दौऱ्यात समितीच्या सदस्यांना झाले. ही समिती मनमाड कडून सायंंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यात कडोकोट पोलीस बंदोबस्तात आली.

ठळक मुद्देचांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा

चांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी प्रश्न यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याचे दर्शन या दौऱ्यात समितीच्या सदस्यांना झाले.ही समिती मनमाड कडून सायंंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यात कडोकोट पोलीस बंदोबस्तात आली. केंद्रीय समितीमध्ये श्रीमती छाहवी झा, आर. डी. देशपांडे, अ‍े. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता.यावेळी त्यांच्यासमवेत कृषी व जलसंपदा सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे, चांदवडचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदिंसह तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे, इतर तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके व विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.समिती सदस्यांनी हरनूल येथील शेतकरी नामदेव त्र्यंबक रोैंदळ, हरसूल येथील महिला शेतकरी वैजंयती शिवाजी भोसले यांच्या शेतात जाऊन कांदा, टमाटे, चिक्कू या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.शेतकºयांच्या व्यथाया समितीसमोर परिसरातील शेतकºयांनी व्यथा मांडल्या. त्यात नाशिक जिल्हा बॅकेकडून पूर्वी कर्ज मिळत होते. ती बँक आता शेतकºयांना पुनर्गठन करुन कर्ज देत नसल्याच्या समस्यांही शेतकºयांनी मांडल्या. समितीने तालुक्यात सुमारे दीड तास पाहणी केली. नंतर अंधार झाल्याने दौºयातील काम संपवून ते नाशिककडे रवाना झाले.