शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वर्षभरात डेंग्यूचे तब्बल ८०१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 02:00 IST

शहरात यंदा पावसाळा लांबला, त्यानंतर परतीच्या पाऊसदेखील नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबल्यामुळे डेंग्यू कायम असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३२२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आत्तापर्यंत महापालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छ शहर मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे मात्र रोगराई थांबत नसल्याचे दिसत आहे.

नाशिक : शहरात यंदा पावसाळा लांबला, त्यानंतर परतीच्या पाऊसदेखील नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबल्यामुळे डेंग्यू कायम असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३२२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आत्तापर्यंत महापालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छ शहर मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे मात्र रोगराई थांबत नसल्याचे दिसत आहे.शहरात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाची साथ येते. मात्र यंदा जून, जुलैत पावसाचे प्रमाण कमी असल्याने डेंग्यूचे रुग्ण मर्यादित होते. त्या तुलनेत गतवेळेच्या तुलनेत स्वाइन फ्लूचे प्रमाण अधिक होते. मात्र आॅगस्ट महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस पडला.इतकेच नव्हे तर दिवाळी संपल्यानंतरदेखील पाऊस सुरूच होता. त्यामुळे डेंग्यूची संख्या आॅगस्टनंतर वाढतच गेली. आता नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर महिन्यातदेखील ३२२ रुग्ण आढळले आहेत.वर्षभरात डेंग्यू रुग्णांची संख्या आठशेवरनाशिक शहरात सुरुवातीला डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होती. मात्र आॅगस्टनंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. यंदा १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ३ हजार ४४ संशयित रुग्ण आढळले. त्यातील ८०१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे रोगराईची तीव्रता लक्षात येते. याशिवाय महापालिकेकडे नोंद नसलेल्या परंतु खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य