शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टमाट्याचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:16 IST

वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे.

वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील बाजारसमीतीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टमाटा खरेदी विक्र ी केन्द्र सुरु झाले आहे. सद्यस्थितीत सुमारे ५० हजार क्विंटल आवक टमाट्याची होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी टमाटा खरेदीचे व्यवहार करत आहेत. प्रतिदिवशी सुमारे २५ ट्रक टमाटा परराज्यात विक्र ीसाठी जात आहे, अशी माहिती टमाटा व्यापारी संजय उंबरे यांनी दिली. यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते आहे. टमाटा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरु प आले आहे. ट्रॅक्टर, पिकअप जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान सद्यस्थितीत टमाट्याला मिळणाºया भावामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाला आहे.दिंडोरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध पिकांची वाताहात झाली आहे. नुकसानीचे पंचनामे भरपाईची मागणी याबाबतीत सर्वच स्तरावरु न पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यातील द्राक्षबागाचे सुमारे पन्नास टक्के नुकसान झाले आहे. भात, नागली वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टमाटा पिकाचेही नुकसान झाले आहे. मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टमाट्याला बºयापैकी भाव असल्याने टमाटा उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. सुमारे दोनशे ते चारशे पन्नास असा दर प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना मिळतो आहे. दिंडोरीतालुक्यात टमाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान झाल्यानंतर दुबार लागवड करण्यात आली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले मात्र तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पिक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक