शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

टमाटा, कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:31 IST

सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादनात सर्वत्र परिचित असणा-या ठाणगाव परिसरातील साठवलेला उन्हाळ कांदा सडला आहे. टमाट्यालाही समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

गेल्या वर्षी लाल कांदाला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी सर्वच शेतकºयांनी आपला उन्हाळ कांदा चाळीमध्ये साठवणूक करुन ठेवला होता. कांद्याचे दर आहे तेवढेच राहील्याने शेतक-यांनी आपला कांदा चाळीतच तसाच ठेवल्याने आता चाळीतील कांदा पूर्णपणे सडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाने यावर्षी सुरु वातीपासूनच दांडी मारली पण म्हाळुंगी नदीच्या उगम स्थानी समाधानकारक पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहीत झाली. त्या पाण्यावर शेतक-यांनी नर्सरी मधून जादा भावाने टोमॅटोचे रोपे आणून लागवड केली. परिसरातील टमाटे मुंबई येथील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो, तेथेही दहा किलोस ६० ते ७० रुपये भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या नावाने बाकी शून्य येत आहे. टमाटा लागवडीस सुरुवातीपासून हवामानातील बदलामुळे खूप महागडी औषधाची फवारणी करु न टमाटे पिके वाचवली होती. आज तोडण्यासाठी आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अगोदरच आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. उन्हाळ कांदा साठवून ठेवल्याने पावसाळ्यात कांद्याला समाधानकारक भाव मिळेल या आशेवर असणारा शेतकरी मात्र कांद्याच्या दरात घसरण झाल्याने हाताश झाला आहे. आपल्या खिशातील पैशाची शेतात गुंतवणूक केल्याने शेतकरी आणखीणच अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा