शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

टमाट्याची लाली उतरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:33 IST

वणी : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टमाटा दरात घसरण झाल्याने उत्पादक हवालिदल झाले आहेत.

ठळक मुद्देउत्पादक चिंतीत : वणी उपबाजार आवारात दरात घसरण

वणी :  मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टमाटा दरात घसरण झाल्याने उत्पादक हवालिदल झाले आहेत. टमाट्याची २० किलोची जाळी ४० ते १२० रूपये पर्यंत विकली जात आहे. दिंडोरी तालुक्यात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. नगदी पिक व वेळेवर चार पैसे मिळवुन देणारे पिक म्हणुन टमाटा परिचीत आहे. टमाट्याला हमखास भाव मिळतो असे उत्पादकांचे नियोजन प्रतिवर्षीचे असते. टमाट्याला अपेक्षित मागणी नाही. वणी उपबाजार व खोरीफाटा परिसरात सुमारे ४० हजार जाळीची आवक सध्य:स्थितीत असुन परराज्यात टमाटा विक्र ीसाठी जात आहे. मात्र समाधानकारक दर उत्पादकांना मिळत नाही. कारण सध्या गुजरात राज्यातील स्थानिक ठिकाणच्या उत्पादन केन्द्रात मोठ्या प्रमाणावर टमाटा उत्पादित होतो आहे. आकारमान व चवीच्या तुलनेत तो टमाटा उजवा ठरतो स्थानिक ठिकाणी मागणी पूर्ण करून तो टमाटा इतर परराज्यात मागणीप्रमाणे पुरविण्यात येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक