शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

शिवसेना-भाजपा युतीबाबत आज चर्चा

By admin | Updated: January 11, 2017 01:24 IST

गिरीश महाजन : शिष्टमंडळ मुंबईत पोहोचणार

पंचवटी : आगामी जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपा युतीबाबत बुधवारी (दि. ११) शिष्टमंडळ प्राथमिक चर्चा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  औरंगाबाद रोडवरील भाजपा पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी महाजन यांना शिवसेना-भाजपा युतीबाबत विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. भाजपा शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक असून, नुकत्याच पक्षाच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत युती व्हायला पाहिजे त्यादृष्टीने भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईत दाखल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पणनमंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार आदि शिष्टमंडळ युतीबाबत चर्चा करून राज्यभर युती व्हावी याबाबत चर्चा करणार आहेत. युतीत वाटाघाटी राहणार असून, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगून महाजन यांनी आगामी जिल्हा परिषद व राज्यातील महापालिका निवडणुकीत युती होण्याचे संकेत दिले आहेत.