त्र्यंबकेश्वर : आषाढी शुद्ध एकादशीसाठी संत निवृत्तिनाथ पालखीचे गुरुवारी ११ वाजता त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, मराठवाड आदि ठिकाणचे सुमारे दहा हजार वारकरी उपस्थित राहणार आहे. पालखीचा प्रवास २७ दिवसांचा आहे. आषाढी एकादशी (दि.९ जुलै) रोजी ही पालखी पंढरपूरला पोहचणार आहे.
संत निवृत्तिनाथ पालखीचे आज प्रस्थान
By admin | Updated: June 12, 2014 00:43 IST