शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘आजचा दिवस तुझा गे माय...

By admin | Updated: March 6, 2016 23:57 IST

’काव्यमंच : दीडशेवा मेळावा रंगला

नाशिक : स्त्रियांच्या वेदना, शहीद सैनिकाच्या मातेचा आक्रोश अशा नानाविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांनी ‘काव्यमंच’चा मेळावा रंगला.कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकदादा पाटील होते. ‘काव्यमंच’चे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात कवयित्री निशिगंधा घाणेकर यांनी सादर केलेली‘आजचा एक दिवस तुझा गे मायमहिला दिनाची मजा घे मायआजच्या दिशी बघून घे खुशी’घटकेचा मोका जगून घे कशी...’ ही ‘आठ मार्च’ शीर्षकाची कविता रसिकांची दाद घेऊन गेली. अलका कुलकर्णी यांनी ‘वेदनेला काळजात सोसतेच मी’ या कवितेद्वारे स्त्रियांच्या दु:खांवर भाष्य केले. याशिवाय सुरेखा बोऱ्हाडे, विलास पंचभाई, सुशीला संकलेचा, वृषाली काळे, हर्षाली घुले आदि अनेक कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. विनायकदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांपासून सुरू असलेला ‘काव्यमंच’चा हा काव्यजागर निरंतर सुरू राहावा, अशी भावनाही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)