शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:00 IST

खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात.

नाशिक : खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. त्यामुळे दि. १६ जुलै रोजी ग्रहण वेधकाळात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपुजन करता येईल, असा निर्वाळा सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी दिला आहे.मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच खंडग्रास चंद्रग्रहणाचा वेधारंभ होणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आल्याने ग्रहणवेधकाळात गुरुपूजन करावे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्याबाबत खुलासा करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, खंडग्रास चंद्रग्रहण हे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन मात्र निषेध आहे. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा करता येतात. त्यामुळे ग्रहण वेधकाळातही गुरुपूजन करता येईल. तसेच पौर्णिमेनिमित्त केली जाणारी सत्यनारायणाचीही पूजा व कुलधर्म करता येईल. दुपारी ४ वाजेपर्यंत भोजन घेता येईल, मात्र सायंकाळी वेधकाळात गुरुपूजन करावयाचे असल्यास खडीसाखरेचा प्रसाद घ्यावा, अशी माहितीही दाते यांनी दिली आहे.ग्रहणाची मुंबईतील स्थितीवेधारंभ :दुपारी ४ वाजेपासून (१६ जुलै)स्पर्श :रात्री १ वाजून ३२ मिनिटे (१७ जुलै)मध्य :रात्री ३ वाजून १ मिनिट (१७ जुलै)मोक्ष :पहाटे ४.३० वाजता (१७ जुलै)ग्रहणपर्व :रात्री २ वाजून ५८ मिनिटे

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाNashikनाशिक