शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अवकाळीचा ९०० हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:26 IST

नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले.

नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले. प्राथमिक अंदाजानुसार ९०० हेक्टर खेत्रातील सुमारे दीड कोटीचे पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग पंचनामे पूर्ण करण्याच्या तयारीला लागला आहे. दोन दिवसात नुकसानीचा अहवाल तयार करू असे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. पंचनाम्याविषयी कोणतीही अडचण आल्यास शेतकर्यांनी आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे यांनी केले आहे. माजी तालुका प्रमुख संतोष गुप्ता, जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, पंचायत समतिीचे माजी सभापती सुधीर देशमुख, राजाभाऊ जगताप, सागर हिरे आदी कार्यकर्ते शेतकर्याच्या पंचनामी व इतर अडीअडचणीसाठी कार्यरत आहेत.न्यायडोंगरी ते जातेगावचे वीज उपकेंद्र दरम्यान परधाडी घाटात विजेचे चार खांब वादळात पडल्याने जातेगावचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. जातेगाव उपकेंद्रातून १३ गावे व वाड्या वस्त्या यांना वीज पुरवठा होत असतो.

टॅग्स :Nashikनाशिक