शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:16 IST

राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे राजापूर परिसरात विहिरींनी गाठला तळ ; पाणीटंचाईचे संकट गडद; भटकंती सुरू

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वेकडील व डोंगराळ भागात असलेल्या राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे.पाण्याअभावी शेतात उभी पिके सुकू लागली आहेत. राजापूरला दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही विहिरींना एक ते दोन फुटांपर्यंतच फक्त पाणी येत आहे. एक ते दोन फूट पाण्यामध्ये पिकाला किती पाणी भरायचे व घरी किती वापरायचे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या कोबी, फ्लॉवर व गहू, हरभरा पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रोपे खराब झाल्याने कांदा लागवड कमी प्रमाणात झालेली आहे. त्यात हवामान बदलामुळे औषध फवारणीचा खर्च भरमसाठ झाला आहे. मात्र पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकºयांनी सतावत आहे.राजापूर हे गाव तालुक्यातील सर्वात उंच डोंगराळ भागात असल्याने दरवर्षी या गावाला कितीही पाऊस झाला तरीजानेवारी व फेब्रुवारीपासून विहिरी तळ गाठतात. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली असून, पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ आलीआहे.- विठ्ठल वाघ,शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीकपात