शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

२००९ पर्यंत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:19 IST

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून  त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा बॅँकेने थकबाकीदार शेतकºयांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी आवाहन केले असून, त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकºयांनी २००१ ते २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची परतफेड केली नसेल व ज्या शेतकºयांना ३० जून २०१६ पर्यंत कर्जमाफी देण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा झाला नसेल अशा शेतकºयांनाही आता शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २००१ ते २००९ पर्यंत घेतलेले व थकीत झालेले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांनी या संदर्भात जिल्हा बॅँकेशी संपर्क साधावे, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे. शासनाने २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्ज घेतले, परंतु त्यांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जावर ११ ते १२ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. अशा शेतकºयांनी थकबाकी भरल्यास त्यांना फक्त ६ टक्के व्याजाची आकारणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हा बॅँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी कर्ज भरून व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केदा अहेर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी