शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

२००९ पर्यंत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:19 IST

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून  त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा बॅँकेने थकबाकीदार शेतकºयांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी आवाहन केले असून, त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकºयांनी २००१ ते २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची परतफेड केली नसेल व ज्या शेतकºयांना ३० जून २०१६ पर्यंत कर्जमाफी देण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा झाला नसेल अशा शेतकºयांनाही आता शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २००१ ते २००९ पर्यंत घेतलेले व थकीत झालेले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांनी या संदर्भात जिल्हा बॅँकेशी संपर्क साधावे, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे. शासनाने २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्ज घेतले, परंतु त्यांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जावर ११ ते १२ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. अशा शेतकºयांनी थकबाकी भरल्यास त्यांना फक्त ६ टक्के व्याजाची आकारणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हा बॅँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी कर्ज भरून व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केदा अहेर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी