शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नाशिकच्या चांदशी गावातील रस्त्याचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:13 IST

मोठमोठे खड्डे व खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले

ठळक मुद्देमोठमोठे खड्डे व खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले

गंगापूर- नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या हाकेच्या अंतरावर चांदशी गाव असून मोठमोठे खड्डे व खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या परिसरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेच्या शाळा असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून , रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहे. नागरिकांना अधूनमधून छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरून जातांना एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतांनाही निर्ढावलेल्या बांधकाम विभागाला त्याचे काही सोयरे सुतक नाही. नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करून बघितले परंतु त्याचा काहीही परिणाम अद्याप पावेतो जाणवत नसल्याचे दिसते. शासनाचा कोट्यवधी निधी निरर्थक कामांसाठी खर्च होत असतो मात्र या छोट्या आणि गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी संबधितांकडे वेळ व पैसा नसल्याने ग्रमस्थ संतप्त झाले आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना व वृद्ध नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासन अजून किती जणांचा बळी गेल्यावर या रस्त्याची दुरुस्ती करेल असा सवाल आता सामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा