शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

आठवड्यात तिघांच्या आत्महत्त्या

By admin | Updated: November 16, 2015 22:41 IST

कर्जबाजारीपणा : महिलेचा समावेश

नाशिक : गेल्या आठवड्यात सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू असताना, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्णातील तिन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करून मुत्यूला कवटाळले. विशेष म्हणजे ५० पैशांहून अधिक पैसेवारी असलेल्या नाशिक तालुक्यातील शेतकऱ्याचा यात समावेश असून, गेल्या अकरा महिन्यांत जिल्ह्णात ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथील विश्राम विठोबा ठुबे (३१) याने नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्त्या केली, त्यानंतर पाडव्याच्या दिवशी मालेगाव तालुक्यातील हिसवाळ येथे राहणाऱ्या दगडू त्र्यंबक चव्हाण (६५) या वृद्ध शेतकऱ्याने घरातच विष प्राशन केले, तर रविवारी दुपारी बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथे राहणारी संगीता त्र्यंबक सूर्यवंशी (३६) या महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्या केलेल्या तिघेही नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. नोव्हेंबर महिन्यात सोमवारपर्यंत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली असून, जिल्ह्णात आजपावेतो आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६७ वर पोहोचली आहे.