शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन आरिक्षत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:45 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,कळवण तालुक्यातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना या पुनंद व चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनवर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने धरण लाभशेत्रातील व उजव्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहणाº्या गावांना पिण्याची टंचाई जाणवू लागली आहे.यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून नाले ओढ कोरड्याठाक पडल्या आहेत. पिकांना व पिण्याच्या पाण्याचा भीषण टंचाई जाणवणार आहे,चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन पाळे,मानूर ,भेंडी, निवाणे ,दह्याने, कळवण खु आदी गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पुनंद धरणातून सुळे उजवा व डावा काळ्यवातून रब्बी हंगामा साठी तीन आवर्तन नियोजित करून उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी एक व आवश्यक भासल्यास दुसरे आवर्तनाचे नियोजन करून पाणी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार जे पी गावित ,मोहन जाधव ,हेमंत पाटील,बाळासाहेब गागुर्डे,नाना देवरे,हरी पाटील,अविनाश शेवाळे ,अजय पगार ,अविनाश शेवाळे,वैभव जाधव ,लक्ष्मण सावळे, रवी गुंजाळ, राजू बागुल, ज्योतिराव शेवाळे ,राकेश वाघ ,नाथू आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी