शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

तीन महिने पत्र पडून : नागरिकांचे मात्र हाल सुरू ‘आधार यंत्र’ आणायला प्रशासनाला नाही वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:26 IST

नाशिक : नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे कारणअंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल

नाशिक : शासनाकडून प्रत्येक नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना आधार केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे. आधार यंत्र आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे त्यामागे कारण दिले जात आहे.काही वर्षांपूर्वी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या खासगी कंपन्यांच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड काढले. परंतु गेल्या वर्षी आधार अपडेशन करण्याच्या प्रक्रियेत शासनाने सर्व खासगी कंपन्यांकडून आधारचे काम काढून घेत शासनाकडूनच आधार यंत्र पुरविण्याचे ठरविले. यात हजारो नागरिकांनी यापूर्वी आधार काढूनही त्यांचे अंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.शासनाने निश्चित केलेले आधार केंद्रांची संख्या जिल्ह्यात जेमतेम १२२ इतकी असून, दिवसाकाठी फक्त ३० ते ३५ लोकांचीच आधारची नोंदणी होत असल्याने नागरिकांना थेट दोन, दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार तसेच निमशासकीय व खासगी कंपन्यांनीही आता प्रत्येकाला आधार कार्ड सक्तीचे व अनिवार्य केले असल्यामुळे आधार यंत्रांच्या अपुºया संख्येमुळे आधारची गरज असलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूकही होत असल्याच्या तक्रारी आहेत.अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्याला दिल्लीच्या यूआयडीने पुरविलेले आधार यंत्रे अतिरिक्त ठरले आहेत. नाशिक जिल्ह्याची असलेल्या मागणीचा विचार करता ३५ यंत्रे जळगावने नाशिकला देण्याची तयारी दर्शविली असून, तसे पत्रही नाशिक जिल्हा प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी पाठविले आहे.