शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गोंदे दुमालाजवळ अपघातात नाशिकचे तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:05 IST

वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.

वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.रोहित शिवाजी पवार (२७ रा. अभिमन्यू अपार्टमेंट शिंगाडा तलावाजवळ नाशिक), प्रफुल्ल धनंजय प्रभू (२२ रा.अभिमन्यू सोसायटी शिंगाडा तलावाजवळ नाशिक) व दानिश जनाउद्दीन सिद्दिकी (२२ रा. शंकर नगर, द्वारका नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. नाशिक येथील पाच जण आपले काम आटोपुन मुंबईहून इनोव्हा कार क्र . एम.एच.१५ डी सी ७१६० ने नाशिक कडे सोमवारी रात्री परतत होते. पहाटे दोन वाजेच्या दरम्यान ही कार गोंदेदुमाला जवळ प्रभु धाब्यासमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून नाशिककडून मुंबईकडे जाणा-या ट्रक क्र .एम पी ०९ एच एच ७६५९ या ट्रकवर जावून आदळली त्यामुळे इनोव्हा कारचा चक्काचुर झाला. चालक साहिल दिनेश रावल व गणेश (बंटी )अनिल पवार हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रु ग्णवाहिका आणि घोटी टोल नाक्यावरील रु ग्णवाहिकेने धाव घेत अपघातातील जखमींना रु ग्णालयात हलविले.यावेळी पोलिस उपअधीक्षक श्रीमती राणे आणि पो.नि. देशमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पुढील तपास वाडिवºहे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख,आण िपो हवा.वाजे,परदेशी करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक