शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गडावर तीन दिवस वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:21 IST

कोजागरी पौर्णिमा व हिल मॅरेथॉनमुळे पुढच्या आठवड्यात सप्तशृंगगडावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नाशिक : कोजागरी पौर्णिमा व हिल मॅरेथॉनमुळे पुढच्या आठवड्यात सप्तशृंगगडावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मंगळवारी २३ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत तसेच निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स यांच्या वतीने रविवार, दि. २८ आॅक्टोबर रोजी नांदुरी ते सप्तशृंगी घाट रस्त्यावर सप्तशृंगी हिल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सप्तशृंगी हिल मॅरेथॉन सकाळी ६ ते ९.३० वाजेदरम्यान असल्यामुळे या तीन दिवशी भाडोत्री टॅक्सी, आॅटो रिक्षा व सर्व प्रकारची खासगी चारचाकी व दुचाकी वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस इत्यादी वाहनांना गडावर प्रवेशबंदीचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsaptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर