शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

देशभरात नवीन हजार ई-बाजार समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST

नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याणच्या वतीने देशभरात एक हजार नवीन ई-बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. ...

नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याणच्या वतीने देशभरात एक हजार नवीन ई-बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-नामच्या वतीने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार देशभरातील १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून या ई-बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळेल, ते समजू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे अधिक भाव मिळेल, तिथे त्यांचा माल विकणे शक्य होणार आहे. आतापर्यंत देशभरातील १ कोटी ६९ लाख शेतकरी आणि १ कोटी ५५ लाख व्यापाऱ्यांनी या ई-नामवर नोंदणी केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट पैसे मिळण्याचीदेखील सुविधा मिळणार असल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होण्याचा संभाव्य धोकादेखील त्यातून टाळण्यात आलेला आहे. या ई-बाजार समित्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता नजीकच्या भविष्यात अजून १ हजार ई-बाजार समित्या स्थापन करण्याची घोषणादेखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे.