शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कालिकेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:06 IST

नवरात्रोत्सवानिमित्त मागील बुधवारपासून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या आवारात यात्रोत्सव सुरू आहे. या आठवडाभरात कालिकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन झाले.

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त मागील बुधवारपासून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या आवारात यात्रोत्सव सुरू आहे. या आठवडाभरात कालिकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन झाले. यावर्षी ‘पेड दर्शन’ची सुविधा जरी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी भाविकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. रांगेत उभे राहून कालिक ामातेचा जयघोष करीत दर्शनाचा लाभ घेण्याचा वेगळाच आनंद लाभतो, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.  कालिका देवीच्या यात्रेचे नाशिककरांना दरवर्षी आकर्षण असते. यावर्षी यात्रोत्सवात विक्रेते कमी संख्येने दाखल झाले असले तरी भाविकांच्या गर्दीवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला जाणवला नाही. यात्रेचे अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मंगळवारी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावर्षीदेखील मंदिराकडून यात्रोत्सवात आलेल्या भाविकांचा सुमारे दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. गर्दीचा अंदाज लक्षात घेत पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त वाढविण्यात आला होता तरीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक झाली. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. पहाटे काकड आरती, सकाळी महापूजा, संध्याकाळी आरती असे धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांची गर्दी होत आहे. मंगळवारी सप्तमीला मंदिरात होमहवन व पूजाविधी करण्यात आले.

टॅग्स :Navratriनवरात्री