शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन विकली द्राक्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:24 IST

योगेश सगर। लोकमत न्यूज नेटवर्क कसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...

योगेश सगर।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...देवपूरचे संतोष शिरसाठ, दात्याणेचे गोरख गुरगुडे, पिंंपळगावचे केशव बनकर आणि उंबरखेडचे विकास आथरे या तरुण शेतकºयांनी कोरोनाच्या लॉकडाउन काळात आलेल्या संकटावर मात करण्याचा असा उपाय शोधला. निफाड तालुक्यातील चार शेतकºयांनी कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाचा धीराने सामना करत विक्रीच्या कडू-आंबट संघर्षात चांगली कमाई केली. या चार शेतकºयांनी स्वत:च मजूर, व्यापारी बनत आपल्या बागेतील द्राक्ष पॅकिंंग करून महाराष्ट्रातल्या विविध बाजारपेठांमध्ये विक्री सुरू केली आहे.कोणत्याही परिस्थितीत हार न मानता दारोदारी जाऊन घरपोहोच द्राक्ष विक्री सुरू केली आहे आणि किरकोळ व्यापारातून दोन पैसेही हातात पडू लागले. याकामी त्यांना जिल्हा प्रशासनानेही सहकार्य केले. कोरोनाच्या मंदीमधून संधी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापुढेही आपण याच व्यवस्थेत काम करून उत्पादक ते ग्राहक ही थेट वितरणव्यवस्था निर्माण करून ग्राहकाला दर्जेदार माल देत मधल्या दलालांच्या साखळीतून ही वितरणप्रणाली मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे हे तरुण शेतकरी सांगतात.

टॅग्स :Nashikनाशिक