शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींची कामे

By admin | Updated: February 10, 2015 01:19 IST

त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींची कामे

  नाशिक : त्र्यबंकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी दहा कोटी रुपयांचीही कामे झाली नसल्याचा दावा विविध आखाड्यांच्या महंतांनी केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्र्यंबकेश्वर येथे तब्बल हजार ते अकराशे कोटी रुपयांची कामे होत आहे. केवळ पाणीपुरवठा योजनेसाठीच १५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, तेथे दहा कोटींची कामे झालीच नाहीत असे म्हणण्यास काय अर्थ असा सवाल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम तब्बल दोनशे कोटी रुपयांचे काम सुरू आहे, हे काम कोणासाठी सुरू आहे. असा सवालही उपस्थित झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरत असताना तेथे राज्य सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील साधु-महंतांनी केला आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता तातडीने त्र्यंबकेश्वर येथे महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळा पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी किती कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत आणि त्यापैकी किती कोटी रुपयांची कामे सुरू आहेत याची सर्व माहिती प्रशासनाच्या वतीने तयार केली जात असल्याचे वृत्त आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी दोन हजार ३७८ कोटी रुपयांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यापैकी त्र्यंबकेश्वरसाठी तब्बल हजार ते अकराशे कोटी रुपयांची कामे होत आहेत. त्यातील गौतमी गोदावरीतून त्र्यंबकेश्वरसाठी पाणीपुरवठा करणारी योजना सुमारे तीस कोटींची असून, त्यातील १५ कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर रस्ता दोनशे कोटी रुपयांचा आहे.