शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अकरावी प्रवेशासाठी उद्या तिसरी गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:09 IST

अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अद्याप अर्ज करू न शक लेल्या विद्यार्थ्यांनी २७ व २८ जुलैला आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसह पहिल्या दोन फेºयांमध्ये प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी (दि. ३१) जाहीर केली जाणार आहे.

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अद्याप अर्ज करू न शक लेल्या विद्यार्थ्यांनी २७ व २८ जुलैला आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसह पहिल्या दोन फेºयांमध्ये प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी (दि. ३१) जाहीर केली जाणार आहे.  अकरावी प्रवेशप्र्रक्रियेच्या दोन फेºयांनंतर मंगळवारपासून तिसरी फेरी सुरू होणार असून, या फेरीत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. या फेरीतील रिक्त जागांच्या तपशीलासह तिसºया गुणवत्ता यादीतील कटआॅफ ३ आॅगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ व ४ आॅगस्टला आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरण्याची संधी मिळणार असून, ७ आॅगस्टला चौथी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर त्यानुसार चौथ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  अकरावी प्रवेशप्र्रक्रियेच्या दोन फेºयांनंतर मंगळवारपासून तिसरी फेरी सुरू होणार असून, या फेरीत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार असून, यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय